
शहराचे आराध्य व जागृत दैवत आदिशक्ती कालीकादेवी मातेच्या यात्रेला वै शाख शुद्ध 3 दि 2 में पासून प्रारंभ होतो यापरिसरात शेवटची यात्रा असते शहरात खर्डी नदीच्या तीरावर वटवृक्षाखाली वसलेले नवसाला पावणारी व भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी कालिकामाता मंदिर आहे अक्षय्य तृतीयेपासून आठ दिवस यात्रा भरते या नंतरही यात्रासुरुच राहते तालुका परिसरातुन हजारो भक्तगण दर्शनासाठी मंदिरात रांगा लागत असतात पूर्वी यात्रा खर्डी नदिपात्रात भरत असे कालां तराने यात्रा आठवडे बाजारात भरु लागली असून तळोद्याची यात्रा म्हटली म्हणजे पुर्वी वर्षाला लागणारे संसार उपयोगी वस्तु भांडी मसाले,कांदा , लसून व विशेष म्हणजे बैल जोड़ी ,

भांड्याचे व्यापरियात्रा संपल्या नंतरही पंधरा दिवस असतात तळोदा पालिकेत यात्रेकरुच्या सुविधा पुरवीण्यासाठी परिश्रम घेत असतात
No comments:
Post a Comment