Wednesday, 10 August 2016

तळोदा पत्रकार संघाची जिल्हा प्रशासन कडून दखल

*तळोदा पत्रकार संघाची जिल्हा प्रशासन कडून दखल* 
तळोदा तालुका व परिसर सातपुड्यात घाट प्रेक्षणीय पर्यटन ठिकाणी संरक्षक कठड़ेसुचना फलक लावणे तसेच सुरक्षा रक्षक नेमनेबाबत तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे निवेदन दिले होते जिल्हाधिकारी यांनी संबधित सर्व विभागांना सुचना दिलेल्या आहेत अशी माहिती तळोदा विभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अभिजीत राउत यांनी पत्रकार संघाला एका पत्रकान्वे दिली आहे तळोदा तालुका मराठी पत्रकार संघा तर्फे सर्व विभागाला बिलगांव दुर्दैवी घटने बाबत तसेच गेल्या वर्षी वाल्हेरी धबधब्यात तळोद्यातिल दोन युवक बुडुन मरण पावले होते या घटनेच्या पार्श्वभूमि वर निवेद न सादर करयात आले होते या संदर्भात निवेदना वर कार्यवाही करण्यात आली व सर्व आठरा विभागांना सुचना करण्यात आल्या त्यात अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे, विभागीय नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ विभाग धुळे/नंदुरबार, कार्यकारी अभियंता म प्र धुळे पाटबंधारे विभाग क्र १ , कार्यकारी अभियंता मध्यम प्र नं दुरबार पटबंधरे विभाग नं दुरबार क्र २ , कार्यकारी अभियंता नर्मदा विकास विभाग नंदुरबार, कार्यकारी अभियंता ग्रामीण पुरवठा विभाग जि प नं दुरबार, कार्यकारी अभियंता लघु सिंचन विभाग जि प नं दुरबार, कार्यकारी अभियंता स्थानिक स्तर जि प नं दुरबार, कार्यकारी अभियंता म रा वि वि कं लि श हदा नं दुरबार, सर्व तहसीलदार, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नं दुरबार, उपवनसंरक्षक मेवासी वनविभाग तळोदा, उपवनसंरक्षक नं दुरबार, वनविभाग श हादा, उपवनसंरक्षक उत्तर धुळे वि श हादा, जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नं दुरबार, सर्व गट विकास अधिकारी पं स, सर्व मुख्याधिकारी न पा, शिक्षणाधिकारी प्राथमिक/ माध्यमिक जि प नं दुरबार, यांना सुचना केल्या आहेत् गंभीर धोक्याच्या ठिकाणी वावर असणारे/जाणारे लोकांना आवश्यक खबरदारी काळजी घेतल्यामुळे होणारी जीवित वित्त हानि ट ळू शकते या पार्श्वभूमीवर कळ विन्यात आले आहे जिल्ह्यात असे धोकेदायक ठिकाणे जीवित वित्त हानि होऊ शकते अश्या जागां निश्चिती करून त्या ठीकाणावर खबरदारीची उपाययोजना म्हणून माहिती फलक सुचना फलक लावणे आवश्यक आहे जेने करुन अश्या ठिकाणी माहिती सुचना फलकांमुळे लोकांना खबरदारी घेता येईल व होणारी वित्त हानि जीवित हानि टाळता येईल सातपुड्यातील निसर्ग सौदर्य तरुनाई ला
वेड लावणार असून तळोदा अक्कलकुवा धडगांव तालुक्यातील अनेक दुर्गम स्थळ आहेत जिल्ह्यात एक दिवसाचा विरंगुळा चे ठिकाण कुठेच तोरणमाळ सोडल्यास दिसून येत नाही त्यामुळं पावसाळ्यात सातपुड्याच्या पर्वतराजीत कोसळणाऱ्या पावसामुळं ठीक ठिकणी छोटे मोठे धबधबाचा ठिकाणी उत्साही तरुण दरवर्षी जात असतात मात्र या ठिकाणी पर्यटन स्थळ घोषित झालेलं नाही या पैकी वाल्हेरी हे ठिकाण विकसित होण्याकरिता निधी मंजूर असून अजून कामाला सुरुवात झालेली नाही त्यामुळं सातपुड्यातील या सारख्या अनेक दुर्गम स्थळी रस्ते ,वीज, व कोणतेही सुरक्षेचा दृष्टीकोनातून कोणतेही सूचना फलक नाही त्यामुळं नेमक धबधबा कुठं किती खोल आहे याचा अंदाज येत नाही उत्साही तरुण मात्र या पैकी कोणतेही माहिती स्थानिक नागिरक कडून न घेता तारुण्याचा उत्साहात धोकेदायक जागेवर वावरताना दिसतात यामुळ  निदान
 पावसाळ्यात तरी इथं मानधनावर स्थनिक माहितगार सुरक्षा रक्षक ठेवावा अशी मागणी होत आहे या बाबत एकूणच याची गंभीर दखल तळोदा तालुका पत्रकार संघा ने घेतली असून या बाबत निवेदन देणार असल्याच समजत *हि आहेत पावसाळ्यातील प्रेक्षणीय व धोकेदायक स्थळ* तळोदा तालुक्यातील वाल्हेरी हे स्थळ १७ कि,मी,अंतरावर असून या ठिकाणी दोन धबधबे आहेत या ठिकाणी जिल्ह्यातून व गुजरात राज्यातून तरुण पर्यटक येत असतात समाधान कारक पाऊस झाल्यास हे पाणी अकोटोंबर चा मध्यपावेतो टिकून असते या ठिकाणी देखील अनेकांचे जीव गेले आहेत मागील वर्षी तळोदा शहरातील दोन तरुण व्यापारी आपल्या इतर मित्रा सोबत वनभोजनासाठी गेले होते मात्र या ठिकाणी त्यांचा बुडल्याने दुर्देवी अंत झाला होता या अगोदर देखील ४ते ५ तरुनाचा जीव या ठिकाणी गेला आहे *धडगांव तालुक्यातील बिलगाव येथील बारा मुखी धबधबा* धडगांव तालुक्यातील बिलगावं हे गाव दुर्गम भागात असून धडगांव पासून जवळच आहे या ठिकाणी देखील दरवर्षी तळोदा शहादा तालुक्यातील तरुण पावसाळी पर्यटन म्हणून जात असतात यंदा देखील असेच तळोद्यातील सात तरुण फिरण्यासाठी आले असता दोन स्कखे भाऊ चा यात दुर्देवी अंत झाला. अश्या घटनांची पुनावृत्ती टाळ्यायची असल्यास आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे .